Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.
आपण लैंगिक जीवनात सुखी नसाल तर दु:खी होवू नका. लैंगिक आनंद मिळविण्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला हवा असे काही नाही. कारण आर्युवाद यावर उपाय सांगितला आहे. आपल्या घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टींचा लैंगिक जीवन आनंदी करण्यासाठी उपयोग होवू शकतो. हळद, धने किंवा काळी मिरची, अद्रक (आलं) या सर्व पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. यामध्ये भर पडली आहे ती कांद्याची.
कांदा हा जेवणात फक्त चवीचे काम करतो असे नाही. कांद्याने अपचन आणि अरुची दोन्ही गोष्टीत फायदा होतो. आहार विशेषज्ज्ञ सांगणे आहे की, कांदा सेक्समधील दुर्बलता कमी करण्यात मदत करतो. सुखी आणि संतुष्ट वैवाहिक जीवनासाठी संभोग शक्ती प्रबल असणे आवश्यक आहे. त्यासाठी कांद्याचे सेवन केल्याने फायदा होतो. यौन शक्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कांदा हा एक उत्तम पर्याय आहे.
डिप्रेशनमुळे आमच्या शरीराला फारच नुकसान होत. यामुळे शरीरात पित्त, कफ आणि वातीचे असंतुलन होऊन जाते. त्याशिवाय अॅलर्जी, अस्थमा, हाय कोलेस्टरॉल आणि हायपरटेंशन सारख्या समस्या डिप्रेशनमुळे जन्म घेतात. काही आयुर्वेदिक औषधींचे सेवन केल्याने तुम्ही तणावापासून लगेचच मुक्ती मिळवून घेता. तर जाणून घेऊ अशा कोणत्या हर्बल औषधी आहे ज्या तणावाला दूर करण्यास मदत करतात.
ब्राह्मी
ब्राह्मी तणाव उत्पन्न करणार्या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करतो. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यात फारच मदतगार सिद्ध होतो.
भृंगराज
भृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर अॅनर्जी देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्त संचारणं व्यवस्थित होतो. हे डोक्याला शांत ठेवतो तसेच पूर्ण शरीराला आराम देतो.
जटामासी
जटामासी एंटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच लोकप्रिय आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधीच्या स्वरूपात केला जातो. ह्या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात. व ब्रेन फंक्शन्सला दुरुस्त करण्यात मदतगार ठरतात.
अश्वगंधा
अश्वगंधा एमीनो ऍसिड्स आणि व्हिटॅमिनचा फारच उत्तम संयोजन आहे. अश्वगंधा डोक्यात एनर्जीला बूस्ट करणे व स्टॅमिना मजबूत करण्यात मदतगार ठरतो.
* शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.
*भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
*रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.
* दुखापतीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा.
*पित्ताच्या आजारात कच्चा बटाटा फायदेशीर असतो.
*उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णाने नियमित बटाटे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहतं.
*मूत्रखडा विकार असलेल्या रूग्णाला केवळ बटाटे खाऊ घाळून भरपूर मात्रेत पाणी पाजल्यास आराम मिळतो.
अजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन केल्याने हा रोग बरा होण्यास मदत मिळतो. बहेडे आणि साखर सम मात्रेत घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांचा आजार दूर होतो.
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम पडतो.
कॉलरा रोगात जेव्हा शरीर अकडून जातो तेव्हा अक्रोडाच्या तेलाने मालीश केल्याने आराम मिळतो.
पेरूच्या पानांना वाटून सांधेदुखी रोगात सुजलेल्या भागात तो लेप लावल्याने आराम मिळतो.
हिरड्यांहून पाणी येत असेल तर गुलाब पाणी आणि डाळिंबाच्या वाळलेल्या फुलांची पूड तयार करून घ्यावी. याने दात घासल्यास हिरड्यांहून पाणी येणे थांबते.
झोप पूर्ण न झाल्यामुळे फक्त दुसर्या दिवशी आळस व थकलेचेच वाटत नाही तर एका व्यापक दृष्टीने ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीही कारणीभूत ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. सायन्स डव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार झोप पूर्ण न झाल्याने डीएनएच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. एका रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर स्नायू छोटे होऊ लागतात आणि चरबी वेगाने जमा होऊ लागते. दुसरीकडे अनेकजण रात्री उशिरा जेवण करणे सकाळी थकव्यामुळे व्यायाम न करणे यास लठ्ठपणाचे कारण समजतात. शास्त्रज्ञांनी या आधीही अपुर्या झोपेचा वजनवाढीसोबत संबंध जोडला होता. मात्र त्यामागील मूळ कारण ते स्पष्ट करू शकले नव्हते. आता त्यास शरीराच्या जैविक घड्याळासोबत जोडून सहजपणे समजले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी शरीर थकलेले असते, तेव्हा ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशा स्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून सुटका करण्याचा रस्ता खुला होईल. लठ्ठपणामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. यामुळे कर्करोग व पक्षघाताचीही शक्यता वाढते. शरीरात वाढलेली चरबी जगभरात मृत्यूचे कारण ठरत आहे व अपुरी झोप चरबीस आमंत्रण देते.